प्रवीण पप्पू शिंदे प्रतिनिधी. आंबेगाव राज्यातील साखर उद्योग सध्या अडचणीत असून, चालु गळीत हंगामातील सुमारे रु.4500 कोटीची थकबाकी रक्कम ऊस उत्पादन शेतकऱ्यांना अदा करणेसह विविध अडचणींवर मार्ग काढणेसाठी तातडीने उपाययोजने आवश्यक आहे. यासंदर्भात सहकार... Read more
🤣✅ ! ✍️ (मराठा सेवक महाराष्ट्र राज्य) प्रवीण शिंदे माझ्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून जिल्हा जात पडताळणी समितीकडून नियम 17(3) अन्वये प्रकरण बंद करण्यात आले होते. परंतु कायद्याचा सखोल अभ्यास, सबळ कारणे व अतिरिक्त पुरावे सादर करून तेच नियम 17(3... Read more
🚩 * आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे आंबेगाव – खेड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि भक्तीभावाने भरलेली ही आनंदवार्ता आहे.पुणे जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र *भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर* येथे उभारण्यात आलेल्या नव्या दगडी सभामंड... Read more
प्रवीण पप्पू शिंदे अनभिज्ञ वाचकांच्या ज्ञानात भर घालणार्या या ज्ञानवर्धक व विचारप्रवर्तक लेखाचा सुसूत्र,सविस्तर गोषवारा असा:— बुलढाणा जिल्ह्यात असलेले लोणार तळं हे ५० हजार वर्षापूर्वी उल्कापातामुळे तयार झालेलं तळं म्हणून ओळखल जातं.२०२० मधील जून... Read more
प्रवीण पप्पू शिंदे राज्य सरकारने यापूर्वी २०१६ आणि २०१९ मध्ये कर्जमाफी दिली होती. या शेतकऱ्यांची संख्याही उपलब्ध असून, या सर्व संख्यांची आता जुळवणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या कर्जमाफीसंदर्भात नेमण्यात आल... Read more
प्रवीण पप्पू शिंदे १९५२ मध्ये आजच्या बांगलादेशात विद्यार्थ्यांनी मातृभाषेसाठी आपले प्राण दिले.या बलिदानाची जागतिक नोंद घेत युनेस्कोने २१ फेब्रुवारी हा मातृभाषा दिन म्हणून घोषित केला.आज जगात सुमारे सात हजार भाषा बोलल्या जातात परंतु त्यापैकी अनेक... Read more
* बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला येथे दिनांक २०/०२/२०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान घडलेली घटना ही संपूर्ण महाराष्ट्राला आणि शिवछत्रपतींच्या विचारांना काळीमा फासणारी आहे. चिखला येथील सरपंच आणि त्यांच्या समर्थकांनी केवळ शिवराया... Read more
! प्रवीण पप्पू शिंदे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला येथे दिनांक २०/०२/२०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान घडलेली घटना ही संपूर्ण महाराष्ट्राला आणि शिवछत्रपतींच्या विचारांना काळीमा फासणारी आहे. चिखला येथील सरपंच आणि त्यांच्या समर्... Read more
ज्ञानेश्वर पाटेकर कन्याकुमारी ते काश्मीर (७ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२६) या कालावधीत वरिष्ठ शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली किसान जागृती यात्रा पुणे जिल्ह्यातील राजणगाव गणपती येथे दाखल झाली. या यात्रेचे विविध शेत... Read more
मंचर तालुका आंबेगाव जवळील गोरक्षनाथ टेकडी पासून उज्जैन उदयपूर सावरिया सेठ पुष्कर किशन गड खाटू श्याम वृंदावन इस्कॉन टेम्पल मथुरा आग्रा येथील ताजमहल पाहून पुन्हा पुण्याकडे गोरक्षनाथ टेकडी येथे यात्रा चमकतो होणार आहे 3900 किलोमीटरचा हा प्रवास असून... Read more












